Friendship Marathi quotes | friends quotes in Marathi

मैत्री म्हंटली की आठवतं ते बालपणं
आणि मैत्रीतून मिळालेलं ते खरंखुरं शहाणपण.

जुळत नाहीत,
कळतं सारं काही पण एक मात्र वळत नाही,
काय असते ही मैत्री दूर गेल्याशिवाय कळत नाही…..


रक्ताची नाती जन्माने मिळतात. मानलेली नाती मनाने जुळतात.
पण नाती नसताना ही जी बंधनं जुळतात, त्या रेशमी बंधनाना मैत्री म्हणतात.

या जगात वाट दाखवणारे अनेकजण असतात,
पण चालणारे आपण एकटेच असतो.
पडल्यावर हसणारे अनेकजण असतात,
पण मदतीचा हात देणारे ते फक्त जिवलगच असतात.

रणातून पळणारा भीरू हा मित्राचाच नव्हे,
तर शत्रूचाही आदर गमावतो.

मैत्री असावी मना-मनाची,
मैत्री असावी जन्मो-जन्माची,
मैत्री असावी प्रेम आणि त्यागाची,
अशी मैत्री असावी फक्त तुझी नि माझी….

श्वासातला श्वास असते मैञी….
ओठातला घास असते मैञी….
काळजाला काळजाची आस असते मैञी….
कोणीही जवळ नसताना तुझि साथ असते मैञी….

रक्ताची नाती जन्माने मिळतात.
मानलेली नाती मनाने जुळतात.
पण नाती नसताना ही जी बंधनं जुळतात,
त्या रेशमी बंधनाना मैत्री म्हणतात.

नजरेची भाषा कधी बोलकी तर कधी अबोल होते,
कधी स्तब्ध तर कधी निरागस होते,
भावना दाटल्या की अश्रु धारेने ओझरती होते,
हे सगळं समजुन घ्यायला शेवटी फक्त मैत्रीच उरते.!


दुखाशिवाय सुख नाही, निराशेशिवाय आशा नाही..
अपयशाशिवाय यश नाही आणि पराजयाशिवाय जय नाही..
आणि तुमच्यासारख्या गोड व्यक्तींशिवाय
हे आयुष्य आयुष्यच नाही…..

बोलता बोलता काही जण रुसुन जातात…
चालता चालता हातातले हात सुटून जातात…
म्हणतात कि मैत्रीची गाठ खूप नाजूक असते…
इथे तर हसता हसता काहीजण विसरुन जातात……..


बंधनापलीकडे एक नाते असावे,
शब्दांचे बंधन त्याला नसावे,
भावनांचा आधार असावा, दु:खाला तिथे थारा नसावा,
असा गोडवा आपल्या मैत्रीत असावा….

मैञीच नातं हे कल्पना शक्तीच्या बाहेरील नातं आहे.
नात्याला किंमत द्या व नात्यावर मनापासून विश्वास ठेवा.

दिवा मातीचा आहे की सोन्याचा हे महत्त्वाचं नसून
तो अंधारात प्रकाश किती देतो हे महत्त्वाचं आहे
त्याचप्रमाणे मित्र गरीब आहे की श्रीमंत आहे हे महत्त्वाचं नसून
तो तुमच्या संकटात किती खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा राहतो हे महत्त्वाचं आहे….

“कुठलेही हिशोब न ठेवता
जी गणीताप्रमाणे नेमकेपणा देते ती मैत्री.”

“मैत्रीचे धागे कोळ्याच्या जाळ्यापेक्षाही बारीक असतात.
पण लोखंडाच्या तारेहुनही मजबूत असतात.
तुटले तर श्वासानेही तुटतील, नाहीतर वज्राघातानेही तुटणार नाहीत”

जुन्या मित्रांशी बोलताना जाणवतं की,
आपलं आयुष्य किती बदललं आहे.


शब्दांना भावरूप देते,
. . . तेच खरे पत्र ॥
नात्यांना जोडून ठेवते,
तेच खरे गोत्र ॥
नजरे पल्याड पाहू शकतात तेच, खरे नेत्र ॥
दूर असूनही दुरावत नाही, तेच खरे मित्र. ॥

रणातून पळणारा भीरू हा मित्राचाच नव्हे,
तर शत्रूचाही आदर गमावतो.

वाट पाहशील तर आठवण बनून येईन,
तुझ्या ओठावर गाणे बनून येईन,
एकदा मनापासून मला आठवून तर बघ,
तुझ्या चेहऱ्यावर गोड हास्य बनून येईन ……

शत्रूंपासून मुक्त होण्याचा उत्तम मार्ग म्हणजे
त्यांना आपले मित्र बनविणे होय.

शिंपल्यात पाणी घालुन समुद्र कधी दाखवता येत नाही,
हाताने काढलेल्या फुलाला सुगंध कधी येत नाही,
निळयाभोर गगनाचा अंत कधी होत नाही,
अन नाजुक अशा मैत्रीचा उल्लेख शब्दात मात्र होत नाही.

निरनिराळ्या लोकांच्या दृष्टीकोनातून आपण स्वताला पाहू शकलो,
तर आपल्याला खूप नवे मित्र आपल्यातच मिळतील.


सुखात सुखी होतो, आनंदात आनंदी होतो ….
पण दु:खात हातात हात घालुन बरोबरीने उभा राहतो तो खरा मित्र

हल्ला करणार्‍या शत्रूला भीऊ नकोस.
पण स्तुती करणार्‍या मित्रापासून सावध रहा.

मैत्री करत असाल तर पाण्यासारखी निर्मळ करा
दूरवर जाऊन सुध्दा क्षणों क्षणी आठवेल अशी करा!!!!

नियमितपणा हा माणसाचा मित्र,
तर आळस हा त्याचा कट्टर शत्रू आसतो.

जिथे बोलण्यासाठी शब्दांची गरज नसते,
आनंद दाखवायला हास्यांची गरज नसते,
दुःख दाखवायला आसवांची गरज नसते,
न बोलताच ज्यामध्ये सारे समजते,
ती म्हणजे मैञी असते…..

Friendship Quotes in Marathi

Friendship Quotes in Marathi
Friendship Quotes in Marathi

एकमेकांची प्रगती साधते ती खरी मैत्री.

आळसासारखा शत्रू नाही,
आत्मविश्वासा सारखा मित्र नाही.

अधिक मित्र हवे असतील,
तर दुसर्‍यांच्या गुणांचे मनापासून कौतुक करा.


एक चांगला मित्र हा आयुष्याशी नाते जोडणारा,
भुतकाळ विसरायला लावणारा,
भविष्याचा मार्ग दाखवणारा
आणि वेड्या दुनियेत समजुतदारपणा दाखवणारा असतो.

आपल्या सावलीपासून आपणच शिकावं
कधी लहान तर कधी मोठे होवून जगावे.
शेवटी काय घेवून जाणार आहोत?
म्हणूनच मैत्रीचे हे सुंदर रोप असेच जपावे.

एक निरंतर प्रवास सुरु होतो
माझ्याकडून माझ्याकडे
आणि तुला वाटतं मी निघालो
पाठ फिरवून तुझ्याकडे

कागदाची नाव होती, पाण्याचा किनारा होता,
खेळण्याची मस्ती होती, मित्रांचा सहारा होता.

चांगली मैत्री कोणत्याही नाजूक वस्तु प्रमाणे फार काळजी पूर्वक जपायची असते.


जिथे बोलण्यासाठी शब्दांची गरज नसते,
आनंद दाखवायला हास्यांची गरज नसते,
दुःख दाखवायला आसवांची गरज नसते,
न बोलताच ज्यामध्ये सारे समजते, ती म्हणजे मैञी असते…..

जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण येत राहील,
एकत्र नसलो तरी सुगंध दरवळत राहील,
कितीही दूर गेलो तरी मैत्रीचे हे नाते,
आज आहे तसेच उद्या राहील

तुझ्या मैत्रिचा जिव्हाळा म्हणजे माझ्यासाठी जणु
उन्हाळ्यातही पावसाळा तुझी मैत्रि म्हणजे आयुष्याच्या पुस्तकातलं
एखादं जाळीदार पान…

तुमच्या वयापेक्षा,
तुम्ही किती मित्र जोडले हे महत्वाचे आहे.

तुम्हाला जर मित्र हवे असतील
तर आधी तुम्ही दुसऱ्याचे मित्र बना .


छापा असो वा काटा असो नाणे खरे असावे लागते
मैञि असो वा नसो भावना शुध्द असाव्या लागता

दिवा मातीचा आहे की सोन्याचा हे महत्त्वाचं नसून
तो अंधारात प्रकाश किती देतो हे महत्त्वाचं आहे
त्याचप्रमाणे मित्र गरीब आहे की श्रीमंत आहे हे महत्त्वाचं नसून
तो तुमच्या संकटात किती खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा
राहतो हे महत्त्वाचं आहे….

नजरेची भाषा कधी बोलकी तर कधी अबोल होते,
कधी स्तब्ध तर कधी निरागस होते,
भावना दाटल्या की अश्रु धारेने ओझरती होते,
हे सगळं समजुन घ्यायला शेवटी फक्त मैत्रीच उरते.!

नाते किती जुने यावर मैत्री नाही टिकत,
नाते टिकायला मैत्री खोल असावी लागते,
कुठेही बी पेरल्यावर झाड नाही उगवत,
जमीन मुळात ओली असावी लागते …….

नियमितपणा हा माणसाचा मित्र,
तर आळस हा त्याचा कट्टर शत्रू आसतो.

पावसासोबत १ जाणीव पाठवत आहे,
सोबत १ भावना पाठव आहे,
वेळ मिळाल तर स्वीकार करून घे
एक मैत्रीण तुझी मनापासून आठवण काढत आहे .


प्रेम + काळजी = आई
प्रेम + भय = वडील
प्रेम + मदत = बहिण
प्रेम + भांडण = भाऊ
प्रेम + जिवन = नवरा / बायको
प्रेम + काळजी + भय + मदत + भांडण + जिवन = मित्र

Maitri status in Marathi

Maitri status in Marathi
Maitri status in Marathi

फुलांची कोमलता, चंदनाचा सुगंध,
चांदण्यांची शीतलता, सुर्याच तेज तुझी मैत्री

बंधना पलीकडे एक नाते असावे,
शब्दांचे बंधन त्याला नसावे,
भावनांचा आधार असावा, दु:खाला तिथे थारा नसावा,
असा गोडवा आपल्या मैत्रीत असावा….

बोलता बोलता काही जण रुसुन जातात…
चालता चालता हातातले हात सुटून जातात…
म्हणतात कि मैत्रीची गाठ खूप नाजूक असते…
इथे तर हसता हसता काहीजण विसरुन जातात……..


पावसातुन जेवढा ओलावा मिळत नाही
तेवढा जिव्हाळा मैत्रीत मिळतो…
मैत्री मधल्या सावलीचा अर्थ
कधीतरी उन्हातुन गेल्यावर कळतो..

मित्र गरीब आहे की श्रीमंत आहे हे महत्वाचं नसून
तो तुमच्या संकटात किती खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा राहतो हे महत्वाचे आहे.

मला स्वर्गात जाण अजिबात मान्य नसेल
कारण माझा कोणताच मित्र तिथे नसेल.

मित्र परिसासारखे असावेत म्हणजे आयुष्याचं सोनं होतं.

मित्राची मैत्री हि नेहमी गोड असावी ,
जीवनात तिला कशाची तोड नसावी ,
सुखात ती हसावी, दुखात ती रडावी,
पण आयुष्यभर मैत्री सोबत असावी

मित्राच्या मृत्यूपेक्षा मैत्रीचा मृत्यू अधिक दुःखदायक असतो.

मैञीच नातं हे कल्पना शक्तीच्या बाहेरील नातं आहे.
या नात्याला किंमत द्या व या नात्यावर मनापासून विश्वास ठेवा.

मैत्री असावी अशी… मैत्रीसारखी हसत राहणारी..,
हसवत राहणारी… संकटकाळी हात देणारी…आनंदी समयी साद घालणारी…


मैत्री आपली अशी असावी जीवाला जीव लावणाऱ्या चिमणीसारखी असावी,
प्रसंगी आपल्या तोंडातील घास चीवूसारखा भरवणारी असावी
सुखांमध्ये तू पुढे राहा पण दुखांमध्ये मी तुझी ढाल असेन अशी आपली मैत्री असावी

मैत्री एक अलगद स्पर्श मनाचा,
मैत्री एक अनमोल भेट जीवनाची,
मैत्री एक अनोखा ठेवा आठवणींचा,
मैत्री एक अतूट सोबत आयुष्याची!
एक प्रवास मैत्रीचा जसा हळुवार पावसाच्या सरींचा

मैत्री करत असाल तर पाण्यासारखी निर्मळ करा
दूरवर जाऊन सुध्दा क्षणों-क्षणी आठवेल अशी करा!!!!

मैत्री असावी मना-मनाची,
मैत्री असावी जन्मो-जन्माची,
मैत्री असावी प्रेम आणि त्यागाची,
अशी मैत्री असावी फक्त तुझी नि माझी….

मैत्री करत तर दिव्यातल्या ज्योतीसारखी करा
अंधारात जे प्रकाश देईल हृदयात अस एक मंदिर करा!!

हि आनंदाची गोष्ट आहे एका अनोळखी माणसाचे रुपांतर एका मित्रामध्ये व्हावे,
पण हि सर्वात वाईट गोष्ट आहे एका मित्राचे रुपांतर अनोळखी माणसात व्हावे.

मैत्री हि कांद्यासारखी असते तिच्यात अनेक पदर असतात
आणि त्या मुळे जीवनात चांगली चव येत असते
पण ती मैत्री तोडण्याचा प्रयत्न केला तर हिच मैत्री डोळ्यात पाणी आणत असत.

सुखात सुखी होतो, आनंदात आनंदी होतो……
पण दु:खात हातात हात घालुन बरोबरीने उभा राहतो तो खरा मित्र !

विश्वास बनून माणसे जीवनात येतात,
स्वप्न होऊन मनात घर करून जातात …..
सुरुवातीला विश्वास करून देतात कि ती आपले आहेत,
मग का कोणास ठाऊक सोडून जातात…

कठीण काळ आला म्हणुन आपण निराश का व्हायचे
पाषाण फोडुन वर येणाऱ्या पानाकडून मग काय शिकायचे…… रडायचं नाही, तर लढायचं… !!!


मित्र कमी असावेत पण त्यांना तोड नसावी.

आयुष्य बदलत असते वर्गातून कार्यालयापर्यंत,
पुस्तकातून फाइल पर्यंत, जीन्स पासून फोर्मल पर्यंत,
पोकीट मनी पासून पगारापर्यंत,
प्रेयसी पासून पत्नी पर्यंत पण मित्र ते तसेच राहतात.

काही माणसे ही गजबजलेल्या शहरासारखी असतात,
गरज काही पडली तरच आपला विचार करतात,
बाकीच्या वेळी ति सारी नाती विसरतात
काही हवे असेल स्वतःला तर तुम्हाला मित्र मित्र करतात.

जो चांगल्या वॄक्षाचा आधार घेतो त्याला चांगलीच सावली लाभते.
म्हणुन नेहमी चागंल्या व्यक्तींच्याच सहवासात राहणे योग्य..!!

जीवनात दोनच मित्र कमवा एक श्रीकृष्ण सारखा
जो तुमच्यासाठी युद्ध न करताही तुम्हाला विजयी करेल
आणि दुसरा कर्णासारखा जो तुम्ही चुकीचे असतानाही तुमच्यासाठी युद्ध करेल.

“मैत्री” म्हणजे ‘संकटाशी’ झुंजणारा ‘वारा’ असतो.
‘विश्वासाने’ वाहणारा आपुलकीचा ‘झरा’ असतो.
“मैत्री” असा खेळ आहे दोघांनीही खेळायचा असतो.
एक ‘बाद’ झाला तरी दुसर्याने ‘डाव’ ‘सांभाळायचा’ असतो…

खोटे मित्र असण्यापेक्षा खरे शत्रू असलेले मला चांगले वाटतात.

मैत्री ठरवून होत नाही हाच मैत्रीचा फ़ायदा आहे,
मैत्रीला कुठले नियम नाहीत हा मैत्रीचा पहिला कायदा आहे!

मैत्री नको चंद्रासारखी दिवसा साथ न देणारी.
नको सावल्यासारखी कायम पाठलाग करणारी.
मैत्री हवी अश्रू सारखी सुख दू:खात साथ देणारी


मैत्रीची वाट आहे कठिण पण तितकीच छान आहे,
आयुष्याच्या कुडीचा मैत्रीच तर प्राण आहे!



मैत्री म्हणजे पान नसते सुकायला.
मैत्री म्हणजे फुल नसते कोमेजायला.
मैत्री म्हणजे फळ नसते पिकायंला.
मैत्री म्हणजे फांदि नसते तुटायला.
मैत्री म्हणजे मुळ असते एकमेकांना आधार द्यायला !

मैत्री म्हणजे मायेची साठवण,
मनाने मनाला दिलेली प्रेमाची आठवण
हा धागा नीट जपायचा असतो,
तो कधी विसरायचा नसतो
कारण ही नाती तुटत नाहीत,
ती आपोआप मिटून जातात
जशी बोटांवर रंग ठेवून
फुलपाखरे हातून सुटून जातात……..

मैत्री हे मनाचे बंधन असते
हे नाते सर्व नात्याहून वेगळे असते
दूर असले तरी काही फरक पडत नाही
मित्रांची जागा तर कायमची मनात असते ….

मैत्रीचा हा धागा रेशमापेक्षाही मऊ सूत
मैत्रीच्या कुशीतच शमते मायेची ती सूप्त भूक


एक खरा मित्र आपल्या जीवनातल्या अनेक नात्यांमधील उणीवा पूर्ण करतो. अशा परिस्थितीत आपल्या मित्राच्या खांद्याला खांदा लावून उभे राहण्याचे आपलेही एक कर्तव्य आहे. दोस्ती च्या गाडीला दोन चाके असतात, आणि जर का एक चाक वाट सोडून भरकटायला लागला कि ती कार खंडित होण्यास वेळ लागत नाही. म्हणून, कोणत्याही परिस्थितीत आपली मैत्री गाडीच्या दोन चाकांप्रमाणेच संतुलित ठेवा. जरी तुमच्या मैत्रीत काही लहान गैरसमज झाले असतील तर ते गैरसमज व राग दूर करून आपली मैत्री तुटून देऊ नका.

यासह, आम्ही ही आशा करतो की आपणास आमच्याद्वारे आणलेले हे सर्व फ्रेंडशिप कोट्स इन मराठी (सुविचार) आवडले असतील. हे सर्व मैत्रीचे कोट्स कसे वाटले ते कमेंट्स द्वारे नक्की सांगा. तुम्ही हे सर्व Friendship Quotes In Marathi तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. आणि जर का तुमच्या कडे कोणत्याही प्रकारचे Friendship messages in Marathi मध्ये असतील तर आमच्या 

हे देखील वाचा,

Post a Comment

Previous Post Next Post